Total Pageviews

Saturday 17 October 2015

पटली तर पळवा


पूर्व प्रकाशित
http://kahihikasehi.blogspot.com/2015/10/blog-post_17.html


मूळ कविता
http://www.misalpav.com/node/३३१७६



लोकसंखेच्या प्रमाणात जास्त वाढले नर
मुलगी मागताच  मुलीचा बाप विचारतो घर

जबरदस्तीने हाकलतो काय ,बाप कधी संग
मारतो आपल्या पायावरती ,कुर्हाड नीट धर



यंदा लग्न करू नको,फुकट कांदा पोहे खा
गोरी किवा काळी ,<strong>पटव आणि पळवून कर </strong>

चढाच बोहल्यावर निग्रहाने ,बाकी बघू  मग
कोण लोळणार खाली आणि, कोण चढेल वर

मांडवातले मान पान ,कुठे कोण वर्ज्य
लग्न करूनच मर पण जिवंत पाणी मर

किती झगडणार बायकोशी ,बस इतके ठराव
रोज वाढणाऱ्या दादागिरीस , ’अभय’ असेल तर




अमित पाटील  ( aaj ka kishan )

Friday 16 October 2015

धागा वाढेना ,धागा चालेना

(श्री. भा रा तांबे ह्यांची क्षमा मागून त्यांच्या 'चाफा बोलेना' ह्या कवितेचे/ गीताचे स्वैर विडंबन )


धागा वाढेना ,धागा चालेना
धागा खंत करी ,काहे केल्या वाचेना

गेलो खरडायच्य फळ्या मधी
म्हटली अनाहीत्तासावे गाणी
आम्ही मळ्यांत मळे मिळवून रे

आले सम्पादकियाच्य मनी
धागा टाकला उडवुनी   (http://misalpav.com/node/३२०५६  मराठी ब्लॉग मधून पैसे कसे कमवावे)
धाग्यासव उडवले देहभान रे

चाल ये रे ड्यू आई ड्या
घालू आपण एकमेकात तंगड्या
खेळू आपण भांडाभांडी रे

हे रिकामे नेटवरचे किडे
ह्यांची धाव कम्पू बाजीकडे
आपण करू या शुद्ध साहित्य पान रे

धागा आला फुलून
हितशत्रू गेले आटुन
कोण मी अपा कोठे दोघे जन रे 

Tuesday 13 October 2015

वय २३ ,पात्रता यु टूब, घेतले ३० कोटीचे घर

अशीच  नेटवर मुसाफिर करताना एक बातमी निदर्शनास आली ,ती स्वहस्ते टंकित करून नजरेस देत आहे


जोर्डन मरोन ,फेब १० १९९२ ह्याने फक्त  minecraft   ह्या  गेम वर विदेओ upload  करून  ३०  कोटी कमवेल आहे ,एवढेच नाही तर spiderman वाल्या marvel ने त्याला appoint पण केले आहे .

त्याने minecraft la गंगानाम ईश्ताय्ल ने बनवले आहे .http://www.youtube.com/captainsparklez  जर  बघतील  तर to विदेओ बघता येईल,४१०० स्क़ फुट चा फ़्ल्यट खाली पाहू शकता


 <img src="http://i.dailymail.co.uk/i/pix/2015/10/10/01/2D40865D00000578-3267225-image-a-40_1444438391996.jpg" alt="amit patil" />



आपण नेटवर वायफळ चर्चा व राजकारण ह्यावर वेळ वाया घालवण्यापेक्षा ह्या पाश्चात्य लोकांचे अनुकरण करून वेळ सत्कारणी  घालवायला पाहिजे असे माझे प्रांजळ मत